|
कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दी होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकू लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहीये, तसंच मी लिहीन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहीये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदी सहज!!!
Tuesday, May 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सुरेश भटांनी लिहिलेलं आहे हे.
कविवर्य सुरेश भट.
"मैत्र जिवांचे" या अल्बममधलं पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं आणि दीदींनी गायलेलं हे गाणं सुरेख आहेच. पण सुधीर मोघे यांनी दिलेली चालही मस्त आहे. श्रीकांत पारगांवकरांनी गायलं होतं ते. :)
Post a Comment